नवी मुंबई उद्योगांवर युद्धाचा परिणाम; गॅस तुटवडा आणि महागाईमुळे कंपन्या अडचणीत
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील उद्योगांवरही दिसू लागला आहे. नवी मुंबईतील इंडस्ट्रियल बेल्टमध्ये अनेक कंपन्यांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस तुटवडा, रॉ मटेरियलची वाढती किंमत आणि एक्सपोर्ट अडथळ्यांमुळे उद्योग क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.दरम्यान, उद्योगपतींच्या मते जर ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली तर अनेक कंपन्या बंद…
