Home » West Asia war

पश्चिम आशियातील युद्धावर भारताची भूमिका; भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. या संघर्षाचा परिणाम भारतावर कमी ठेवण्यासाठी आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सक्रियपणे प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर देशातील राजकारणही तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली…

Read More
error: Content is protected !!