कोविडसारखे सतर्क राहावे लागेल, पंतप्रधान मोदींचा अफवा पसरवणाऱ्यांना जोरदार इशारा
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे भारतासह अनेक देशांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने देशातील नागरिक आणि राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संकटाचा सामना करण्यासाठी संयम, एकजूट आणि सजगता अत्यंत आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडील जागतिक तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रावर…
