राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नेमका कधी मिळणार?
महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे वाहून गेली, तर काही ठिकाणी जमिनीच खरडून निघाल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही मोठी आर्थिक मदत ठरते. कारण शेतकरी स्वतःच्या पैशातून विम्याचा हप्ता भरत असतो. राज्यातील सुमारे 45 लाख 43 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असतानाही मार्च महिना आला…
