महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच? 2 लाखांपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून लवकरच कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू असून, यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.राज्यातील शेतकऱ्यांवर वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे सरकारवर कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी…
